Monday, January 18, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

अमिताभ बच्चन ‘शहेनशाह’… लवकरच कोरोनावर मात करतील; उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा विश्वास

by admin
July 12, 2020
in Maharashtra, Mumbai
0
बच्चन यांच्या कुटुंबासह बॉलीवूड च्या या  कुटुंबातही कोरोणा चा शिरकाव…

मुंबई |  महानायक अभिनेता अभिताभ बच्चन यांना कोरोणाची लागण झालेली असून त्यांच्यावर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तसेच त्यांच्या तब्येतीसाठी व लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना सुरू आहेत
अशातच अभिताभ बच्चन शेहेन शाह आहेत त्यांची काळजी करायचे कारण नाही.ते लवकरात लवकरच करून यावर मात करतील असे म्हणतबच्चन यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अन्सारी यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे.

अभिताभ बच्चन यांना हलकासा ताप आहे तसेच त्यांना श्वास घ्यायला सुद्धा अडचण येत. आहे मात्र त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्यामुळे ते लवकरात लवकर ते कोरोणा वर मात करतील असा विश्वास डॉक्टर अन्सारी यांनी व्यक्त केलेला आहे.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोविड 19 ची काहीशी लक्षणं आहेत. ते सध्या नानावटी सुपर स्पेशिलिटी हॉस्पीटलमध्ये आयसोलेशन यूनिटमध्ये भरती आहेत.त्याचबरोबर बनावटीच्या डॉक्टरांनी सांगितले की सकाळी उठून त्यांनी नाश्ता सुद्धा केलेला आहे.

त्याचबरोबर अभिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विटरवर ट्विट करत कोरोणा संसर्ग झाल्याची माहिती जनतेला दिली होती. व त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

इथे ही वाचा

नया है वह ..असं म्हणत फडवणीसांनी धरला आदित्य ठाकरेंवर निशाणा…

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील २४ तासांत वाढणार पावसाचा जोर

नांदगाव आगारातुन येण्या जाण्यासाठी येवला मनमाड बोलठाण सावरगाव या चार गावात बस ने प्रवाशी वाहतुक सुरू झाली आहे

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

admin

admin

Next Post
सरकार नमुन्यांची कमी संख्या तपासून प्रकरणांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे: देवेंद्र फडणवीस, भाजपा

फडवणीस यांचा सरकारवर निशाणा... रुग्णांची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या.. परंतु लक्षात घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 23 other subscribers

  • Facebook
  • instagram
  • twitter
  • youtube

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

%d bloggers like this: