Tuesday, April 13, 2021
TOM
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
TOM

कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल

admin by admin
May 24, 2020
in Top news
0
कोविडसंदर्भात राज्यात आतापर्यंत १ लाख १० हजार गुन्हे दाखल
800
VIEWS
Share on Facebook

पोलिसांवर हल्ल्यांच्या २४० घटना; ८१९ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई दि.१८-
राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख १० हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या २४० घटना घडल्या. त्यात ८१९ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार १ लाख १० हजार १४० गुन्हे नोंद झाले असून २० हजार ९११ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ४ कोटी ४९ लाख ४९ हजार १०४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊन च्या काळात या १०० नंबरवर ९३ हजार ६०६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे अशा ६८० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ३ लाख ६६ हजार १४६ व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३ लाख ९७ हजार १३९ पास देण्यात आले आहेत.

या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३१७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५९ हजार ३६३ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने मुंबईतील ७ पोलीस कर्मचारी व १ अधिकारी असे एकूण ८,पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण १ अशा ११पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात १३१ पोलीस अधिकारी व ११४२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

राज्यात एकूण ३ हजार ७९८ रिलिफ कॅम्प आहेत. तर जवळपास ३ लाख ६५ हजार १७९ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. लॉक डाऊनच्या काळात सर्व नियमांचे पालन करून कोरोनाशी मुकाबला करण्यास सहकार्य करावे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

——————————–

वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Related

Previous Post

काल एकाच दिवसात कोरोनाचे ७४९ रुग्ण बरे होऊन घरी

Next Post

मन मोठे असावे लागते भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

admin

admin

Next Post
मन मोठे असावे लागते भिकाऱ्याने  100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

मन मोठे असावे लागते भिकाऱ्याने 100 कुटुंबाला दिलं महिन्याभराचं राशन आणि 3 हजार मास्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

कॉल 9028927697

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 6,291 other subscribers

ट्विटर पेज

चालू घडामोडी

मिशावाला राम पाहिजे म्हणणारा संभाजी भिडे अज्ञानी माणूस, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचा निशाणा

Sambhaji Bhide | कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत : संभाजी भिडे

April 8, 2021
अमित शहांना कोरोना झाल्यावर ते सरकारी रूग्णालयात का गेले नाहीत

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

April 7, 2021
राज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर

राज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर

April 6, 2021
गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

April 4, 2021
महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या

महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या

April 4, 2021
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे महाविकास आघाडी सरकार उभे राहते – राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे महाविकास आघाडी सरकार उभे राहते – राजू शेट्टी

April 4, 2021
मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

April 4, 2021
सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीसुद्धा तुरुंगात गेलो होतो- नरेंद्र मोदी

March 27, 2021

आजमावा गरम पाण्यासोबत हिंग घेण्याचे फायदे

March 21, 2021

बोरोदेवी मंदिर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरा

March 21, 2021

फेसबुक पेज

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 TOM All Rights Reserved | Website design & Developed By Divesh Jadhav-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी

© 2021 TOM All Rights Reserved | Website design & Developed By Divesh Jadhav-9028927697