Tuesday, April 13, 2021
TOM
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी
No Result
View All Result
TOM

मानवामधील वाईट वृत्तीचा घातक विषाणू हा कधी संपेल काय माहित?

admin by admin
May 24, 2020
in Blog
0
7.1k
VIEWS
Share on Facebook

आज सर्वांना जोडणारा सोशल मीडिया आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सध्या सोशल मीडियाचा वापर हा अगदी लहानमुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेचजण करतात. सकारात्मक बाब म्हणजे सोशल मीडियामुळे आपले सर्व मित्र मैत्रिणी भेटू लागले. तसेच अनेक चळवळी देखील या सोशल मीडियावर तयार झाल्या.
पण सोशल मीडियाचा काही जण स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर देखील करीत आहे. या सोशल मीडियाचा गैरवापरामुळे अनेक जणांना खूप मानसिक त्रास देखील झाला असून, कित्येक तरुण-तरुणींनी आत्महत्या करण्यापर्यंत पावले उचलली आहेत. मागे एक पोस्ट व्हायरल झाली होती, त्यात इंस्टाग्रामवर एक शंभर मुलांचा ‘बॉयस लॉकर रूम’ ग्रुप असून त्यात प्रायव्हेट अकाउंट वाल्यांचा फोटो घेऊन अश्लीलपद्धतीने मॉर्फ केला जातो. तसेच आजही अनेक मुलींचे फोटो बेकायदेशीर पणे पॉर्न वेबसाईटवरील जाहिरातींवर वापरले जातात. तेव्हा अशा प्रकरणांपासून सतर्क असलं पाहिजे. या सोशल मीडियावरून मुले व मुली अशा दोघांनाही फसवण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सोशल मीडिया वापरता दक्षता घ्या. कोणी त्रास देत असेल तर आपल्या जवळच्या मित्राचा सल्ला घ्यावा.

आपल्या भारतात माध्यम साक्षरता आजही कमी आहे. त्यामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना सोशल मीडियाच्या मार्फत पैशांचा गंडा घातला जातो. त्यात असा गैरवापर झाला तर त्या गोष्टीला सामोरे कसे जावे हे शिकवले जात नाही. परंतु सोशल मीडिया हा किती वाईट आहे हे नागरिकांच्या मनावर जास्त बिंबवले जाते. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत अशा घटना घडल्यास तेव्हा त्याचा सामना कसा करता येईल हे त्यांना शिकवले पाहिजे.

अत्याचार झाला म्हणून निमूट बसण्यापेक्षा इंटरनेटचा वापर करून त्याला कसे जेरबंद करता येईल, या गोष्टीचा विचार तरुणांनी, नागरिकांनी केला पाहिजे. आयटी कायदा 2000 आणि सोशल मीडिया याविषयी आपल्याला विस्तृत माहिती असली पाहिजे. महिलांसाठी सुद्धा १४ महिला कायदेशीर हक्काविषयी माहिती असली पाहिजे. सोशल मीडियावर सुद्धा आज अकाऊंट प्रायव्हसी हेसुद्धा आपल्यासमोर ऑप्शन्स आहे तर त्याचा सुद्धा वापर करावा.

आपल्या सोबत एखादी वाईट घटना झाली की, आपण इतर मुलांना किंवा मुलींना सुद्धा त्याच नजरेने बघतो. या वाईट वृत्तीचा त्रास अनेकदा इतरांना भोगावा लागतो. या सर्व गोष्टींमुळे आपण कोणावर विश्वास देखील ठेवायचा कि नाही हा प्रश्न उपस्थित होतो.

सोशल मीडियाचा चांगला वापर करून अनेक लोक पुढे आले आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव सुद्धा मिळाला आहे. सोशल मीडिया ही सध्या काळाची गरज आहे. आज सर्वीकडे टाळेबंदी (लॉकडाऊन) चालू आहे. आज या परिस्थितीत सगळीकडे ऑनलाइन कोर्सेस चालू आहे. सोशल मीडियामुळे आपल्याला अनेक गोष्टी समजत आहेत. काही समाजकंटकांमुळे सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो. ह्याकरता समाजाने विशेषता महिलांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. आपण जेव्हा या सर्व गोष्टींची काळजी घेऊ तेव्हाच मानवामधील वाईट वृत्ती कुठेतरी नष्ट होईल.

शितल गमरे

( वरील माहितीशी TOM सहमत असेल असे नाही,पण सध्या परिस्थिती वर अगदी समाजात घडणाऱ्या गोष्टींचे वास्तव लेखिकेने मांडले आहे , तसेच कायदे माहिती करून घेणे व त्याचा योग्य उपयोग करणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Related

Previous Post

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते पोलिस कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

Next Post

#महाराष्ट्रानेआणखीनएकहिरागमावला 😥😢 वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांचे थोड्यावेळापूर्वी कोरोना आजाराने निधन झाले.

admin

admin

Next Post

#महाराष्ट्रानेआणखीनएकहिरागमावला 😥😢 वडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांचे थोड्यावेळापूर्वी कोरोना आजाराने निधन झाले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

कॉल 9028927697

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 6,291 other subscribers

ट्विटर पेज

चालू घडामोडी

मिशावाला राम पाहिजे म्हणणारा संभाजी भिडे अज्ञानी माणूस, राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचा निशाणा

Sambhaji Bhide | कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत : संभाजी भिडे

April 8, 2021
अमित शहांना कोरोना झाल्यावर ते सरकारी रूग्णालयात का गेले नाहीत

अमित शहा काय देशाचे मालक नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा जोरदार टोला

April 7, 2021
राज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर

राज्यपालांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर

April 6, 2021
गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

गर्लफ्रेंडनं आपल्याच बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्… अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ

April 4, 2021
महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या

महाराष्ट्रातील लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या याच आनंद महिंद्रांनी मोदींच्या लॉकडाऊनमध्ये थाळ्या बडवल्या

April 4, 2021
शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे महाविकास आघाडी सरकार उभे राहते – राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे महाविकास आघाडी सरकार उभे राहते – राजू शेट्टी

April 4, 2021
मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मोठी बातमी! महाराष्ट्रात लाॅकडाऊन अटळ; वृत्तपत्र संपादकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

April 4, 2021
सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”

बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मीसुद्धा तुरुंगात गेलो होतो- नरेंद्र मोदी

March 27, 2021

आजमावा गरम पाण्यासोबत हिंग घेण्याचे फायदे

March 21, 2021

बोरोदेवी मंदिर आणि या मंदिराशी निगडित असलेल्या प्राचीन परंपरा

March 21, 2021

फेसबुक पेज

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 TOM All Rights Reserved | Website design & Developed By Divesh Jadhav-9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मुंबई
      • ठाणे
      • पालघर
      • रायगड
      • रत्नागिरी
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • सांगली
      • सातारा
      • कोल्हापुर
      • सोलापुर
    • नाशिक
      • अहमदनगर
      • धुळे
      • जळगाव
      • नंदुरबाद
    • औरंगाबाद
      • जालना
      • परभणी
      • हिंगोली
      • बीड
      • नांदेड
      • लातूर
      • उस्मानाबाद
    • अहमदनगर
      • बुलढाणा
      • अकोला
      • वाशीम
      • यवतमाळ
    • नागपूर
      • वर्धा
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • गोंदिया
      • गडचिरोली
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • नोकरी

© 2021 TOM All Rights Reserved | Website design & Developed By Divesh Jadhav-9028927697