Monday, January 25, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result
Home Maharashtra

प्रकाश आंबेडकर-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता

by admin
May 24, 2020
in Maharashtra, Mumbai
1
प्रकाश आंबेडकर-पंतप्रधानांना जर ठोस काही सांगायचं नसेल तर गोंधळाचं वातावरण कशाला निर्माण करता
722
SHARES
812
VIEWS
Share on Facebook

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वयभूमीवर मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला उद्देशून संबोधन केलं. त्यांच्या भाषणानंतर वंचितच बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधानांना ठोस काही सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचं? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.  पंतप्रधानांच्या भाषणात ठोस भूमिका नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे.

पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मध्यम वर्गाची बाजू घेण्याच्या आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. याचीच पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

loading...

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

admin

admin

Next Post
एकनाथ खडसे-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे

एकनाथ खडसे-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे

Comments 1

  1. Pingback: एकनाथ खडसे-मी पक्षाचं काम सुरू केलं तेव्हा ते चड्डीत मुतायचे - Times Of Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 23 other subscribers

ताज्या बातम्या

  • कँब्रिज अ‍ॅनालिटिकाविरोधात सीबीआयने भारतीयांच्या फेसबुक डेटा चोरी प्रकरणी दाखल केला गुन्हा
  • राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधणार – अनिल देशमुख
  • गोपनीयता भंग होत असेल, तर WhatsApp डिलीट करा : दिल्ली उच्च न्यायालय
  • राज्यात ठाकरे अन् पवारांच्या विरोधात कुणीही बोलू शकत नाही; किरीट सोमय्यांचा आरोप
  • महाराष्ट्र नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये देशातील अव्वल राज्यांच्या यादीत
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
  • नोकरी

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

%d bloggers like this: