Tuesday, January 26, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

संजय राऊत -मोदींनी वर्क फ्रॉम होम करायला सांगितलंय म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करतायेत

by admin
May 30, 2020
in Maharashtra, Mumbai
1
“शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”
1.6k
SHARES
10.5k
VIEWS
Share on Facebook

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चाललेली असताना गेल्या दोन महिन्यांपासून
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्यक्षात बाहेर जाऊन परिस्थितीची पाहणी का करत नाहीत, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला जातोय? विरोधकांच्या याच टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सांगितले आहे ‘वर्क फ्रॉम होम’ करायचे, म्हणून मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडतायेत. वर्षा, सह्याद्री, मातोश्री या सगळ्या ठिकाणाहून ते काम करत आहेत पण हे मात्र विरोधी पक्षाला दिसणार नाही, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे.

नरेंद्र मोदी हे सुद्धा घराबाहेर न पडता काम करत आहेत. गृहमंत्री अमित शहा देखील गेल्या कित्येक दिवसांपासून दिसले नाहीत. त्यांना महाराष्ट्रातला विरोधी पक्ष का विचारत नाही, असंही राऊत म्हणाले.

शिक्षण, उद्योग, अर्थव्यवस्था या क्षेत्रातील अपडेट्स आणि नवीन योजनांच्या बाबतीत मुख्यमंत्री तज्ज्ञांसोबत चर्चा करतात. सरकारी कामकाजाबाबतही महत्त्वाच्या बैठकांचे सत्र सुरू असते. विरोधी पक्षाने त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलून घ्यावा आणि महाारष्ट्र सरकार करत असलेलं काम उघड्या डोळ्यांनी बघावं, असं राऊत म्हणाले.

इथे हि वाचा 

देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ७९९

देशाचं नाव बदला! सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी

पृथ्वीराज चव्हाण-म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

admin

admin

Next Post
लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई

लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई

Comments 1

  1. Pingback: लोक कल्याणकारी लोकमाता: आहिल्यामाई - Times Of Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ट्विटरवर फॉलो करा

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 23 other subscribers

फेसबुक पेज लाईक करा

ताज्या बातम्या

No Content Available
Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

%d bloggers like this: